जीवन.....

मनी भावना होतात व्यक्त
निसर्गाशी जेव्हा संवाद होतो

उगवनारा सूर्य म्हणतो
प्रकाशमय व्हाव जीवन
मावळीस धैर्य देऊन जातो

शब्दांच्या या निसर्गामधे
आपले शब्द शोधत राहातो
जीवन कोणाच होत सार्थक
कोणी मातीत मिळून जातो

(शुभम सोनकुसरे)


Post a Comment

0 Comments